रत्नागिरी : कथालेखिकांनी कथालेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कथालेखिकांनी कथालेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.
रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका संस्था रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे महिला दिनानिमित्त तिचा दिवस उत्साहात साजरा झाला.
रत्नागिरी : महिला दिनानिमित्त आम्ही सिद्ध लेखिकां`नी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा केला.