प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

अखेरच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सादर झाले ३९९ उमेदवारी अर्ज

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.