रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने२० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासाच्या अखेरच्या दिवशी १ कोटी १६ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून पतसंस्थेकडील एकूण ठेवी ३२३ कोटीवर गेल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने२० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासाच्या अखेरच्या दिवशी १ कोटी १६ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून पतसंस्थेकडील एकूण ठेवी ३२३ कोटीवर गेल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.