वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरीच संपन्न व्यक्ती ठरणार : रमेश बैस

दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.

कृषी स्नातकांनी शेतकऱ्यांकडूनही ज्ञान घ्यावे – राज्यपाल कोश्यारी

दापोली : भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.