रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.