पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेत आता ऊर्जा राहिलेली नाही. त्यात आता वशिल्याने खोगीरभरती केल्याने पद्मश्री मधूभाई कर्णिक यांच्या हेतूलाही काळिमा फासला जात असल्याने कोमसापमध्ये मरगळ आली आहे, अशी टीका समीक्षक अॅड. विलास नाईक यांनी केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेत आता ऊर्जा राहिलेली नाही. त्यात आता वशिल्याने खोगीरभरती केल्याने पद्मश्री मधूभाई कर्णिक यांच्या हेतूलाही काळिमा फासला जात असल्याने कोमसापमध्ये मरगळ आली आहे, अशी टीका समीक्षक अॅड. विलास नाईक यांनी केली.