रत्नागिरी : माणसाला येणाऱ्या ताणांच्या, उदासीनतेच्या आणि नैराश्याच्या कारणांचा उलगडा दासबोधात आहे. दासबोधाचे विचारपूर्वक वाचन केले, तर यशस्वी नक्की होता येईल, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक आणि कीर्तनकार समीर लिमये यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : माणसाला येणाऱ्या ताणांच्या, उदासीनतेच्या आणि नैराश्याच्या कारणांचा उलगडा दासबोधात आहे. दासबोधाचे विचारपूर्वक वाचन केले, तर यशस्वी नक्की होता येईल, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक आणि कीर्तनकार समीर लिमये यांनी केले.
रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांच्या मेळाव्यात आज (१४ जानेवारी २०२३) रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक अशोक घाटे यांना त्यांच्या अमृतमहोत्सवाचा योग साधून उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांचा मेळावा येत्या १४ आणि १५ जानेवारीला रत्नागिरीत होणार आहे. या मीटमध्ये सहभाग घेण्याकरिता १० जानेवारीपर्यंतच मुदत आहे.
रत्नागिरी : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि सहकारी संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच सागर महोत्सव होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.