देवळे (ता. संगमेश्वर) गावी राहणाऱ्या सौ. स्वरा समीर आंब्रे यांनी मनाविरुद्ध सुरू केलेल्या टेलरिंग व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवळे (ता. संगमेश्वर) गावी राहणाऱ्या सौ. स्वरा समीर आंब्रे यांनी मनाविरुद्ध सुरू केलेल्या टेलरिंग व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतल्या सौ. तृप्ती योगेश कदम यांनी स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून आंबाप्रक्रिया उद्योगात लक्ष घालायला सुरवात केली. आता त्यांनी तयार केलेल्या मालाला सर्वत्र मागणी आहे.
मानसी अशोक पवार यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक होऊन भाजीविक्रीचा करायचं ठरवलं.