रत्नागिरी : मानवी जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आत्मीयतेतून होते. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मानवी जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आत्मीयतेतून होते. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात्मक दिलेल्या घोषणांनी चांदेराईचा परिसर दुमदुमून केला.