पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ मे २०२५) देशवासीयांशी संवाद साधत आहेत. पाहा सोबतच्या व्हिडिओत…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ मे २०२५) देशवासीयांशी संवाद साधत आहेत. पाहा सोबतच्या व्हिडिओत…
अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल.