पुढील वर्षापासून जलविषयक पदवी अभ्यासक्रम : उदय सामंत

रत्नागिरी : पुढच्या वर्षापासून राज्यातील विद्यापीठांमध्ये जलविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.

Continue reading