रत्नागिरी : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील साहित्यप्रेमी मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या कवितालेखन स्पर्धेत भाग घेतला तर कोकणातील कवीसुद्धा एका कवितेसाठी वीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळू शकतो. त्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.