आदिशंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.

Continue reading

शंकराचार्यांच्या विचारांवर शुक्रवारी रत्नागिरीत चर्चासत्र

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसाचे चर्चासत्राचे येत्या शुक्रवारी, दि २९ मार्च रोजी रत्नागिरीत होणार आहे.

Continue reading

एमआयडीसी कर्मचाऱ्यांना योगाभ्यास शिकविण्यासाठी करार

रत्नागिरी : संस्कृत विद्यापीठाशी झालेल्या एका करारानुसार उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहेत.

Continue reading

विद्यार्थ्यांना संस्कृत सहजपणे शिकवावे : डॉ. माधवी जोशी

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना सरल संस्कृत शिकवता आले पाहिजे, असे प्रतिपादन कालिदास पुरस्कार विजेत्या डी. बी. जे. महाविद्यालयातील संस्कृत प्राध्यापिका डॉ. माधवी जोशी यांनी येथे केले.

Continue reading

धर्म ही संकल्पना भारतीय विचारांच्या केंद्रस्थानी – डॉ. कला आचार्य

रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामध्ये भारतासह परदेशातील तज्ज्ञसुद्धा सहभागी होणार आहेत.

Continue reading

1 2