केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज, ३१
ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज, ३१
ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे.
चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलं आहे.