रत्नागिरी : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील बारव स्वच्छता मोहीम राबवली.