रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला २७ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पावसाचा येलो अॅलर्ट देण्यात आला आहे.