देवरूख : नारायण धारप यांनी कादंबरी कधीही कंटाळवाणी होऊ न देण्याचा समतोल साधला, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ, कवी, लेख ॲड. विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : नारायण धारप यांनी कादंबरी कधीही कंटाळवाणी होऊ न देण्याचा समतोल साधला, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ, कवी, लेख ॲड. विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या नवव्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याचा समारंभ नुकताच लांज्यातील लोकमान्य वाचनालयात पार पडला.
लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर यांनी केले.
लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १७ फेब्रुवारी) एक दिवसाचे कोकणातील पहिले मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते. जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.
लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १५ जुलै) रोजी लांजा येथे गोमंतकीय कवींचा ‘गंध मातीचा…छंद कवितेचा’ या कविता आणि लोकवाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.