सैनिकांच्या शौर्याची कहाणी पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत न्यावी : सामंत

रत्नागिरी : वेगवेगळ्या युद्धात बलिदान करणारे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. ती पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.