रत्नागिरी : भाजपच्या गाव चलो अभियानाला रविवारपासून (दि. ४ फेब्रुवारी) प्रारंभ होणार असून अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची यशोगाथा गावागावात पोहोचवणार असल्याची माहिती सचिन वहाळकर अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भाजपच्या गाव चलो अभियानाला रविवारपासून (दि. ४ फेब्रुवारी) प्रारंभ होणार असून अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची यशोगाथा गावागावात पोहोचवणार असल्याची माहिती सचिन वहाळकर अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली.