विकसित भारत हवा; पण शारीरिक आणि भावनिक आरोग्यसंपन्नतेसह : डॉ. उपेंद्र किंजवडेकर

भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण झाले. त्या सोहळ्यात ‘स्वास्थ्य : नवी पिढी, नवी आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

पाच-सहा पिढ्यांनंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात -डॉ. सच्चिदानंद शेवडे

रत्नागिरी : इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच-सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल. त्याला आपणच जबाबदार असू, त्यामुळे आपणही सर्वांनी मराठी बोलू, वाचू, मराठीचा अभिमान बाळगू या, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीचा प्रकल्प दृष्टिपथात – अनय जोगळेकर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

भारतीयांनी सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायला हवा – उदय निरगुडकर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

झाशीच्या राणीचा आदर्श मुलींनी घ्यावा- प्रतिभा प्रभुदेसाई

रत्नागिरी : कर्तबगार राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनीही घेतला पाहिजे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षिका आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले.

सुखदुःखाचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हावे – डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.