सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून जिल्ह्यातील गावोगावी घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या पथदर्शी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून जिल्ह्यातील गावोगावी घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या पथदर्शी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे.
रत्नागिरी : स्वच्छ रत्नागिरी अभियानाला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजे मांडवी येथून आज सुरुवात झाली.