रत्नागिरी : आगामी निवडणुकीत संसदेत ४०० पार रामभक्त निवडून देण्याचे शिवधनुष्य रामभक्तांनी उचलले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : आगामी निवडणुकीत संसदेत ४०० पार रामभक्त निवडून देण्याचे शिवधनुष्य रामभक्तांनी उचलले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. त्यानिमित्ताने लिहिलेल्या लेखमालेचा अखेरचा लेख.
रत्नागिरी : येथील वार्षिक कीर्तनसंध्या महोत्सव येत्या ९ मार्चपासून सुरू होत असून त्याकरिता प्रमोद महाजन क्रीडासंकुल सज्ज होत आहे.
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. या महोत्सवात चिरंजीव गीतरामायणाचा आविष्कार घडविला जाणार आहे. त्यानिमित्ताने गीतरामायणाविषयी.
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. त्यानिमित्ताने अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी झालेल्या करसेवेविषयी
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील प्राचीन राम मंदिर कुणी बांधले होते, याविषयी ऊहापोह.