कथालेखिकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा – प्रा. अश्विनी निवर्गी

रत्नागिरी : कथालेखिकांनी कथालेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.

महिला दिनानिमित्त साजरा झाला तिचा दिवस

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका संस्था रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे महिला दिनानिमित्त तिचा दिवस उत्साहात साजरा झाला.

`आम्ही सिद्ध लेखिकां`नी सिद्ध केला महिला दिन

रत्नागिरी : महिला दिनानिमित्त आम्ही सिद्ध लेखिकां`नी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

वृद्धाश्रमांची वाढणारी संख्या म्हणजे संस्कृतीला खिंडार? – सुनेत्रा जोशी

रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.