रत्नागिरी जिल्ह्यात ११०० ग्रामीण तरुणांना कौशल्य विकासाची संधी

रत्नागिरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा केंद्रांचा समावेश असून सहा महिन्यांत अकराशे तरुणांना कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे.

Continue reading

फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Continue reading

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

नवी मुंबई : मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा. महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे, असे उद्गार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी काढले.

Continue reading

आठवड्यातून एक दिवस मोबाइलचा उपवास करावा : डॉ. हिंमतराव बावस्कर

कोल्हापूर : आरोग्य बाजारात विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते. आजच्या मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळेही शरीराचे भरून न येणारे नुकसान होत आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाइलचा उपवास अमलात आणावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले.

Continue reading

काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारसंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

Continue reading

पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रत्येकाने कृतीप्रवण व्हावे : मुख्यमंत्री

कोल्हापूर : पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ इत्यादी सर्वांनीच कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Continue reading

1 2