सत्तर टक्के गुण देण्यासारखा अर्थसंकल्प – प्रा. उदय बोडस

रत्नागिरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ७० टक्के गुण देता येतील, अशी प्रतिक्रिया येथील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. उदय बोडस यांनी व्यक्त केले.

केंद्रीय अर्थसंकल्पाला ५८ गुण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला चौथा अर्थसंकल्प हा देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची जाणीव ठेवून प्राप्त परिस्थितीत योग्य आहे. तरीही आणखी अनेक बाबी त्यात हव्या होत्या. त्यामुळे मी अर्थसंकल्पाला ५८ गुण देईन.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या युगाचे सर्वस्पर्शी अंदाजपत्रक

हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.