रत्नागिरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ७० टक्के गुण देता येतील, अशी प्रतिक्रिया येथील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. उदय बोडस यांनी व्यक्त केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ७० टक्के गुण देता येतील, अशी प्रतिक्रिया येथील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. उदय बोडस यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला चौथा अर्थसंकल्प हा देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची जाणीव ठेवून प्राप्त परिस्थितीत योग्य आहे. तरीही आणखी अनेक बाबी त्यात हव्या होत्या. त्यामुळे मी अर्थसंकल्पाला ५८ गुण देईन.
हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.