सैन्यात भरती होण्याची आवश्यकता पटवून देणारा कार्यक्रम

गोळप (ता. रत्नागिरी) येथे गोळप कट्टा नावाची सांस्कृतिक चळवळ गेली चार वर्षे सुरू आहे. चळवळीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात निवृत्त सैनिक सुरेश गवाणी यांनी सैन्यभरतीचे महत्त्व पटवून दिले.