जाणीव फाउंडेशनच्या प्रयत्नांनी निवेंडीतील नदी गाळमुक्त

रत्नागिरी : येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांमुळे निवेंडीच्या भगवती नगरातील नदी गाळमुक्त झाली.

स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत मैफल

रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव निवासी अंधशाळा असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ही सांगीतिक मैफल २६ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरीत होणार आहे.