गणपतीचा आदर्श ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही : अंकलगे

रत्नागिरी : विश्वविजेत्या गणपतीचा आदर्श तरुणांनी ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक शैक्षणिक व्याख्याते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.

डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या ‘जरामरण’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

रत्नागिरीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या वृद्धत्वकालीन जगणे या विषयावरील ‘जरामरण’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि, १० सप्टेंबर) होणार आहे.*

समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे : चित्रा गोस्वामी

रत्नागिरी : आपल्याबरोबर समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांमधील शक्ती पोटजातींच्या भेदांमुळे विखुरली गेली आहे. बुद्धी, शक्तीचा स्वाभिमान बाळगतानाच ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे, असे आवाहन साहित्यिक आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कारांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आरोग्यविषयक विविधांगी पुस्तक लेखनाबद्दल डॉ. शरद प्रभुदेसाई, शतकवीर रक्तदाते मोरेश्वर जोशी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद कोनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सीए मुग्धा करंबेळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली.