रत्नागिरी : नैसर्गिक शेतीच्या प्रवासावरील ‘उर्वरसा’ माहितीपट नेपाळणमधील आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणार असून या माहितीपटाचे लेखन रत्नागिरीची लेखिका सायली खेडेकर हिने केले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : नैसर्गिक शेतीच्या प्रवासावरील ‘उर्वरसा’ माहितीपट नेपाळणमधील आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणार असून या माहितीपटाचे लेखन रत्नागिरीची लेखिका सायली खेडेकर हिने केले आहे.
कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.