रत्नागिरी : बाविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून रत्नागिरीच्या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : बाविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून रत्नागिरीच्या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला.
चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ या संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘वीरशैव समाज, लांजा’ या संस्थेच्या ‘इठ्ठला’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाणे येथील श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘लहान मुलांची बाप गोष्ट’ बालनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेली एकविसावी राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत होत आहे. अंतिम फेरी रत्नागिरीत प्रथमच होत आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
रत्नागिरी : आपली स्वप्ने मुलावर लादू पाहणाऱ्या आई-वडिलांमुळे मुलाला आत्महत्या करायला प्रवृत्त होईपर्यंतचा मानसिक ताण होतो. समाजातील पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मोहापायी विस्कटून जाणाऱ्या अशा कौटुंबिक मानसिकतेचे दर्शन स्वप्नपक्षी या नाटकात घडते.