मुंबई : येथील नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : येथील नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.
रत्नागिरीतील श्रीनिवास सरपोतदार यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी गावी उत्सवात पाहिलेल्या-अनुभवलेल्या नमन-खेळ्यांच्या स्मरणरंजनावर आधारित लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
मुंबई : रंगभूमीवर इतर लोककला सादरीकरणाला जी सवलत दिली जाते, तीच रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेलाही राज्यभरातील नाट्यगृहांमध्ये मिळावी, अशी मागणी नमन लोककला संस्थेतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात परळ (मुंबई) येथील दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाकडे करण्यात आली.