विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम शिक्षकांचे : प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी

रत्नागिरी : प्रत्येक विद्यार्थी हा हिराच असतो आणि त्याला पैलू पडण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले.

Continue reading

राज्यस्तरीय मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २५ व २६ ऑगस्टला

रत्नागिरी : एकेचाळिसावी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा येत्या २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Continue reading

तरुणांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श ठेवून काम करावे : मोहितकुमार गर्ग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी केले होते.

Continue reading