संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास – डॉ. प्रशांत परांजपे

दापोली : संतपरंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.

अधिक मासानिमित्ताने तेहतीस झाडे लावा – प्रशांत परांजपे

दापोली : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.

शिमगोत्सवात कचरामुक्तीचा संकल्प करणारे आवाशी गाव

दापोली : शिमगोत्सवात लाकडे आणि कचरा जाळण्याचीच प्रथा असताना आवाशी (ता. दापोली) गावाने कचरामुक्तीचा संकल्प करून अनुकरणाचा आदर्श निर्माण केला आहे.