विद्यार्थ्यांनी आत्मीयतेचा अभ्यास करावा : डॉ. सोनाली कदम

रत्नागिरी : मानवी जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आत्मीयतेतून होते. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.

पर्यावरण रक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या घोषणांचा चांदेराईत निनाद

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात्मक दिलेल्या घोषणांनी चांदेराईचा परिसर दुमदुमून केला.

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच एनएसएस – कुलकर्णी

रत्नागिरी : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.