रत्नागिरी : भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. प्रत्येक कार्यकर्त्याने शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. प्रत्येक कार्यकर्त्याने शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत शनिवारी (दि. १५ एप्रिल) होणाऱ असलेल्या विजय संकल्प मेळाव्याची जंगी तयारी सुरू आहे. शहरात बॅनर्स, झेंडे झळकले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.