रत्नागिरी : सोशल मीडियावर दुसऱ्यांचे स्टेट्स बघण्याऐवजी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन बिझनेस काउन्सेलर, उद्योजक, तज्ज्ञ व्याख्याते डॉ. अमित बागवे केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सोशल मीडियावर दुसऱ्यांचे स्टेट्स बघण्याऐवजी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन बिझनेस काउन्सेलर, उद्योजक, तज्ज्ञ व्याख्याते डॉ. अमित बागवे केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी (सात जून) माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये ‘गौरव गुणवंतांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी : मराठ्यांनी महाराष्ट्राचे, सर्वांचे नेहमीच नेतृत्व केले आहे. ती भूमिका कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले.
रत्नागिरी : मराठ्यांनी महाराष्ट्राचे, सर्वांचे नेहमीच नेतृत्व केले आहे. ती भूमिका कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा मंडळाने रत्नागिरीत आयोजित केलेल्या योग शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.