योग्य खबरदारीअभावी अपघातांच्या संख्येत वाढ – जयश्री देसाई

रत्नागिरी : वाहतूक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र योग्य खबरदारी आणि काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.

रत्नागिरी पोलीस, लायनेस क्लबतर्फे वाहतूक सुरक्षा निबंध स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी लायनेस क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे.