रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ठाणे : पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आगामी काळात पितांबरीच्या माध्यमातून एक कोटी झाडे लावण्याचा मानस पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ मराठी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.
तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामुळे स्वर्गीय कोकणभूमीचा जगभरात प्रचार व्हायला मदत होईल, असा आशावाद पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.