रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ‘२ सिल्व्हर ओक’ पुस्तकाची भेट रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला दिली आहे.
रत्नागिरी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.