राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम, ‘इठ्ठला’ द्वितीय

चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘समर्थ रंगभूमी, रत्नागिरी’ या संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘वीरशैव समाज, लांजा’ या संस्थेच्या ‘इठ्ठला’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर कढीपत्ता नाटक प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.