राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि सुपारी बागायतदारांचा मेळावा रावारी (ता लांजा) येथे झाला. त्यातून सुपारी बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनात होणारी घट थांबविण्याच्या दृष्टीने व्यापक विचारमंथन झाले.
राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.