रत्नागिरी : *लोकांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यासाठी चाकरमान्यांकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय निवळीचे सरपंच दैवत पवार यांनी घेतला आहे.* सविस्तर बातमी् सोबतच्या लिंकवर –
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : *लोकांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यासाठी चाकरमान्यांकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय निवळीचे सरपंच दैवत पवार यांनी घेतला आहे.* सविस्तर बातमी् सोबतच्या लिंकवर –
रत्नागिरी : मतदानाविषयी जनजागृतीसाठी उद्या (दि. १६ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.