रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी समारोप झाला.
‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज झाले.
रत्नागिरी : कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आणि र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.