रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेमार्फत पत्राद्वारे संस्कृत शिक्षण हे अभियान राबवले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेमार्फत पत्राद्वारे संस्कृत शिक्षण हे अभियान राबवले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.