रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत.
चिपळूण : वणव्यामुळे कोकणात मोठी हानी होते. त्यामुळे वणवा लागूच नये म्हणून प्रयत्न व्हायला हवेत, असे मत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.