परिवहनमंत्र्यांचा देखावा

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ४ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय

करोनाचे आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज – अनिल परब

रत्नागिरी : करोनाच्या संकटावर रत्नागिरी जिल्ह्याने मात केली आहे. करोनाचे यापुढील आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे सज्ज आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज येथे स्वातंत्र्यदिन समारंभात व्यक्त केला.