चिपळूणमध्ये आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा; पाच पत्रकारांचा होणार गौरव

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जीडीपीच्या तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करण्याची गरज : निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.

अरविंद कोकजे यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, श्रीराम पुरोहित, विजय गावकर आणि संदेश फडकले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अरण्यऋषींची चिरसमाधी! मारुती चितमपल्ली यांचे निधन

संपूर्ण आयुष्य निसर्गाला वाहून घेतल्यामुळे अरण्यऋषी अशी ओळख प्राप्त झालेले मारुती चितमपल्ली यांनी आज (१८ जून २०२५) सोलापुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान; धीरज वाटेकर यांचाही समावेश

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे आज समारंभपूर्वक वितरण झाले. पुरस्कारविजेत्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पत्रकार-लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांचाही समावेश आहे.

रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळास पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.