प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.
रत्नागिरी : पीएम किसान निधीच्या नवव्या टप्प्याच्या वितरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यामध्ये रत्नागिरीतील देवेंद्र झापडेकर या शेतकऱ्याचा समावेश होता. पंतप्रधानांशी थेट संवाद झाल्याने हा शेतकरी भारावून गेला आणि या संवादातून आपल्याला आणखी नवे काही करण्याचे प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.