महर्षी व्यास

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा दुसरा भाग…

महाभारत… परमार्थाची जन्मभूमी!

रत्नागिरीत कीर्तनसंध्या उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या अमोघ वाणीतून भारतीय इतिहासाची सुवर्णपाने उलगडण्यात आली. चौदावा कीर्तनसंध्या महोत्सव ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार असून, त्यात ‘महाभारत’ हा विषय मांडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी लिहिलेली महाभारताची थोडक्यात ओळख करून देणारी आणि अपरिचित गोष्टी सांगणारी १८ भागांची लेखमाला आजपासून प्रसिद्ध करत आहोत. त्या लेखमालेचा हा पहिला भाग…

कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सन्मानिका विविध ठिकाणी उपलब्ध

रत्नागिरी : येत्या ८ ते १२ जानेवारी २०२५ या काळात रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सन्मानिका शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कीर्तनसंध्या महोत्सवात जानेवारीमध्ये आफळेबुवा उलगडणार महाभारत

रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये सर्वांत मनोवेधक, अनोख्या, अनुकरणीय महाभारत या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे करणार आहेत.

रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय : आफळेबुवा

रत्नागिरी : रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय होता, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

राममंदिरावरील आक्रमणाचा इतिहास हजार वर्षांचा – आफळेबुवा

रत्नागिरी : अयोध्येत ज्या राममंदिराचे पुनर्निमाण गेल्या २२ जानेवारीला झाले, त्या मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास थोडाथोडका नव्हे, एक हजार वर्षे जुना आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी दिली.