तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.
लांजा : उदगीर येथे या महिनाअखेर होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरिता येथील कवी आणि साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांन अभिवादन करण्यासाठी येत्या ६ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाइन राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.